17/05/2015
्या पाहिले माझे मरण माझ्या डोळा...माझ्या राजीया साठी जीव झालागोळा....राजं तुम्हा पुढं या जीवाचा काय मेळा...शिवा बनून परत सिद्दीला भेटेन हजारवेळा...पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी,शिवरायांवर आणि परस्पर आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचा मुकाबलाकरण्यासाठी, वीर शिवा काशीद यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले...महाराज पन्हाळ्याहून रात्रीच्याअंधारात पालखीतून बसून निघत असताना,शत्रुपक्षाला गुंगारा देण्यासाठी , सोबतअजून एक पालखी निघाली.... आणि ती चालूलागली महाराज जात असलेल्या अगदीविरुद्ध दिशेने... ती पालखी अश्यारोखाने निघाली कि सिद्दीच्या वेढ्या वरचे सैनिक त्या पालखीला पाहतील आणिपालखीत बसलेल्या शिवरायांनापाहतील, कैद करतील... सिद्धी कडे घेऊनजातील... आणि आनंद साजरा करतील...जो पर्यंत खर्या खोट्याची निरवा-निरवहोईल तो पर्यंत महाराजांची पालखीमावळ्यांसोबत विशाळगडाच्यामार्गाला लागली असेल...पण खरे माहित झाल्यावर तो जुलमीसिद्दी ह्या हुबेहूब बनलेल्या शिवबालासोडेल... नाही कदापि नाही... पण हे सगळेमाहित असून सुद्धा वीर शिवाकाशिदांनी हि मोहीम स्वीकारली...आपल्या राजांसाठी, आपल्या मातीसाठी,आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी हुबेहूबशिवराय बनून त्या पालखीतून जायचीतयारी दाखवली....माझ्या राजाला सुखरूप जात यावं म्हणूनत्यांनी स्वत:च्या प्राणाची आहुतीदिली....धन्य ते मावळे !!आणि धन्य त्यांची शिवभक्तीजय भवानी जय शिवाजी.....